इयत्ता अकरावी कला,विज्ञान व वाणिज्य शाखेतील परीक्षा वरील वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत तरी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
जे विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहतील ते स्वतः होणाऱ्या नुकसानीस जबाबदार असतील.
आदेशावरून
प्राचार्य साहेब